ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
सत्यशोधकीय ग्रामीण कविता ( प्रारंभ ते 1930 )
Author Name :
तानाजी अंबादास देशमुख
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5687
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
भारतात एकोणिसावे शतक व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रबोधनपर चळवळींचा उदय झाला. या चळवळीनी मानवी मनातील पारंपरिक धर्मव्यवस्था, अनिष्ट रूढी-परंपरा, समाजव्यवस्था यास विरोध दर्शवून आधुनिक मूल्यांवर नवसमाज निर्मितीचा विचार मांडला. यातून लोकजागृती व लोकशिक्षणाचे प्रयत्न झाले. या प्रबोधनपर चळवळीचा आशय समाजमनावर खोलवर बिंबविण्यासाठी चळवळीतील कवींनी ग्रामीण कृषीजनसमूहाला केंद्रस्थानी ठेवून काव्यनिर्मिती केली. मुख्यत: या कवींची रचना ही देशी रनाबंधाशी संबंधित आहे. हे देशी रचनाबंध शेकडो वर्षापासून लोकजीवनाशी , लोकसंस्कृतीशी, लोकगीतांशी निगडित आहेत. ते लोकाभिरूचीने घडविलेले व वाढविलेले आहेत. सुबोधता, लयबध्दता, गेयता, लोकसंगीतानुकुलता, परिणामकारकता इत्यादी गुणांमुळे ते थेट लोकमनाशी भिडणारी अत्यंत महत्त्वपूर्ण कविता आहे. प्रारंभिक ग्रामीण कविता ही प्रामुख्याने सामाजिक आशयपर आहे. या लेखात आधुनिक कवितेचे जनक महात्मा जोतीराव फुले यांच्या पासून 1930 पर्यंतच्या सत्यशोधक चळवळीतील ग्रामीण कवितांचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
Keywords :
  • differential uplift ,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.