ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
भारतातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची कामगिरी” कालखंड २००२-०३ ते २०११-१२
Author Name :
के. बी. गिरासे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5083
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
2011 च्या शिरगणतीनुसार भारतातील ६८.८ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहात आहे. या ग्रामीण लोकसंख्येची उपजिविका प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. कारण या क्षेत्राचा भारतातील रोजगाराचा वाटा फार मोठा आहे. देशाअंतर्गत स्थुल उत्पन्नाचा शेती क्षेत्राचा वाटा १९६० मध्ये ४७.७ टक्के होता.
Keywords :
  • मूल्य,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.