ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
रविकिरण मंडळाच्या साहित्य निर्मितीच्या प्रेरणा
Author Name :
शांताराम शेलार
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6319
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
इ.स. 1920 च्या दरम्यान नामवंत कवी ’ना.वा.टिळक’, ’गोविंदाग्रज बालकवी’, ’ए.पां.रेंदाळकर’ हे दिवंगत झाले. त्यामुळे मराठी काव्यप्रांतात पोकळी जाणवू लागली. या दरम्यान नवनवे, तरूण व हौशी कवी काव्यलेखन करू लागले. वेगवेगळया नावाने त्यांनी काव्यमंडळे स्थापन करून वाङ्मय सेवा सुरू केली. पुण्यामध्ये मान्यवर अशा कवींनी ’श्री शारदा मंदिर’ ही वाङ्मयविषयक संस्था स्थापन केली, त्यातील काही कवीनी रविकिरण मंउळ नावाने एक स्वतंत्र काव्यमंडळ सुरू केले. त्याद्वारे त्यांनी काव्यवाचन, रसग्रहण, वाङ्मयचर्चा व काव्यप्रकाशने इ. उपक्रम सुरू केले. इ.स. 1923 मध्ये रविकिरणमंडळाची स्थापना झाली. त्यामध्ये प्रामुख्याने ’मा. त्र्यं. पटवर्धन’, ’शं. के.कानेटकर’, ’य.दि.पेंढारकर’, ’श्री. बा.रानडे’, ’सौ.मनोरमाबाई रानडे’, ’ग.त्र्यं.माडखोलकर’, ’द.लं.गोखले’, ’नाटयछटाकार दिवाकर’अशी साहित्यिक मंडळी सहभागी झालेली होती.
Keywords :
  • रविकिरण,साहित्य निर्मिती,ना.वा.टिळक,’ए.पां.रेंदाळकर’ ,वाङ्मयविषयक संस्था,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.