ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
दीक्षाभूमी: धार्मिक, सांस्कृतिक व सामाजीक परीवर्तनाच्या क्रांतीचे अभियान.
Author Name :
निलीमा डि. राउत (कोहळे)
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6779
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
दलित, पीडीत व बहुजनांचे ऐतिहासीक अस्तित्व व जीवित सतत उच्च ध्येयाप्रती जागरूक करणारा व समाजाची आंदोलनात्मक उर्जा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अंधारयुगातून प्रकाशयुगाकडे वाटचाल करणारा प्रज्ञासूर्य युगपुरूष म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 13 आक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्हयातील येवले येथे धर्मातंराची ऐतिहासीक घोषणा केली. ‘‘मी हिंदू म्हणून जन्माला आलेा पण हिंदू म्हणून मरणार नाही.’’1 ही घोषणा केल्यानंतर तब्बल 21 वर्षांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर 14 आक्टोबर 1956 रोजी ’अशोक विजयादशमीच्या’ दिवशी आपल्या लक्षावधी अनुयांयासोबत बुध्द धम्म स्वीकारला. आणि हजारो वर्षाच्या हिंदू धर्मातील गुलामगिरीच्या शृखंला तुटून पडल्या.2 तो दिवस धर्मातंरीत दलितांसाठी नव्या युगाची पहाट ठरला. वाटचालीसाठी नवा मार्ग दाखविला. हिंदू चातुर्वण्र्याविरूध्द आंबेडकरांनी जन्मभर जो ऐतिहासिक संघर्ष केला त्या बंडखोरीचे एक पर्व दीक्षा विधीच्या वेळी संपले.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.