ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
महात्मा फुलेंचे शेती विषयक विचार
Author Name :
डॉ. प्रविणा नागपूरकर
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-9016
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
महात्मा ज्योतीराव फुले आधुनिक महाराष्ट्रातील महान समाजचितक होते. महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे ते अग्रदूत होते. त्यांनी ते आपले संपूर्ण आयुष्य शुद्र, अतिशुद्र, शेतकरी, स्त्रीया यांच्या मनात स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी वेचले. शेतकरी, मजुर, स्त्रीया आणि शुद्र अतिशुद्रांना आपले अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला.शेतकऱ्यांच्या हितासाठी, प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, महात्मा फुले यांनी अत्यंत महत्वाचे कार्य केले. महात्मा ज्योतीराव फुले यांनी शेती सुधारणेबाबत मांडलेले विचार लक्षात घेऊन भारत सरकारने त्यानुसार शेतकरी हिताचे धोरण प्रभावीपणे राबविले असते तर आज देशातील शेतकऱ्यांची दुरावस्था झाली नसती.
Keywords :
  • शेती ,जमीनदार,पुरोहित वर्ग,दारिद्रय,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.